किशोर कवठे सारखा कवी जे लिहून जातो ती भयंकर अस्वस्थ काळाची भाषा असते-श्रीकांत साहेबराव देशमुख

चंद्रपूरच्या कालच्या भेटीत गवसलेली, येत्या संग्रहात येणारी ही फार वेगळी कविता. किशोर कवठे सारखा कवी जे लिहून जातो ती भयंकर अस्वस्थ काळाची भाषा असते ! कवीने अशी कविता लिहिणे म्हणजे भयंकराचे साक्षातीकरण ! तो मला कालच्या गर्दीत भेटला, पिशवी हाती दिली. त्याच्या चेहऱ्यावरून तो इतका 'दगाबाज' असेल असे नव्हते वाटले.शुभेच्छा...
Continue reading