कवी किशोर कवठे यांच्या काव्यसंग्रहाचे लोकार्पण-दै . लोकसत्ता
चंद्रपूर :अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान आयोजित स्तंभ पब्लिशिंग हाऊस प्रकाशित राजूरा येथील सुप्रसिद्ध कवी किशोर कवठे यांच्या 'अरण्यदीक्षा' या बहुचर्चित काव्यसंग्रहाचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा येत्या रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार भवन येथे सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. कार्य क्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील विख्यात कवी,अनुवादक व...
‘Dandkarunya’: Marathi poet Avinash Poinkar writes about extractive development on tribal land.-Scroll.in
The role of a writer, poet, or artist in society is to foster critical consciousness among the masses so they can question and fight against unconstitutional practices. Their work strengthens voices against discrimination and exploitation while presenting the real picture of our society. While reading Avinash Poinkar’s poetry collection Dandkarunya, I...
आदिम वेदनेचा समकालीन कवितेतील स्वर-डॉ. राजेंद्र मुंढे
कवी अविनाश पोईनकर यांचा 'दंडकारुण्य' हा कवितासंग्रह म्हणजे आदिवासी जीवनाच्याविस्थापनाच्या, अस्मितेच्या आणि संघर्षाच्या विविध पैलूंना कवितेतून भिडवणारा दस्तऐवज आहे.ही कविता केवळ प्रखर राजकीय विधान किंवा भावना-आवेशाच्या उबळीतून साकारलेली नाही.ती प्रत्यक्ष अनुभवांच्या खाचखळग्यांतून जन्मलेली आणि जगण्यातूनच उमटलेली आहे. मध्यभारतातील दंडकारण्य या प्रदेशात कवीने सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून केलेले वास्तवाचेनिरीक्षण आणि त्या निरीक्षणातून...